Sheetal Karrdekar
4096 POSTS
0 COMMENTS
*काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन.*
मुंबई
जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश...
*भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट...
मुंबई
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
*विरोधकांनी ‘तोंडाच्या वाफा’ टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या !!*...
मुंबई
विरोधक केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्यावेत असे खडे बोल सुनावत खरात...
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डचे लोकार्पण*
मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay...
*पुस्तक परीक्षण : विद्वत्तेचा महामेरू : देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे महान...
आपल्या देशात. कुशल, प्रगल्भ, कर्तव्यदक्ष आणि विदग्ध अर्थप्रशासकांची एक जणू परंपरा लाभलेली आहे.त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे डॉ.चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे होय.महाराष्ट्राच्या मातीत अनेक...
*शेतकऱ्यांची सुपीक जमीन उद्योगांच्या घशात घालू देणार नाही,*
*शेतकऱ्यांवर बळजबरी केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार- काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार
गडचिरोली, दि.३० –
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे षडयंत्र सुरू असून, या...
*शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा*-पणन मंत्री जयकुमार रावल*
*· वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था*
मुंबई, दि. ३० : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला...
*जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो*
*महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान*
*भारत जैन महामंडळ आयोजित २६२५ वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ...
*समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध*
*- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान सोहळ्यात महापौर रितू तावडे यांचे प्रतिपादन*
*- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ४४ कर्तृत्ववान महिलांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान*
सामाजिक, राजकीय,...
*जिल्हा स्तरापासून ग्राम स्तरापर्यंत संघटना बांधणी करण्यासाठी राज्यात काँग्रेसचे संघटन सृजन...
*अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले, सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव.*
इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणविसांचे...























