इंडिया आघाडीचे सरकार येताच जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.
जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार
राहुल गांधी यांची पुण्यात मोठी घोषणा
इंडिया आघाडीचे सरकार येताच जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.
जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार
राहुल गांधी यांची पुण्यात मोठी घोषणा