Sheetal Karrdekar
4138 POSTS
0 COMMENTS
*ज्यांनी वाजपेयी, अडवाणी, मुंडेंची ठेवली नाही ते विलासरावांची काय आठवण ठेवणार...
*ज्यांनी वाजपेयी, अडवाणी, मुंडेंची ठेवली नाही ते विलासरावांची काय आठवण ठेवणार ? -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. राज्यात मुंबई, ठाणे सह २९ महानगरपालिका निवडणुकांचा मोठ्या...
*हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही, महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल!*
*मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व!*
*साताऱ्यातील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...
मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट बस मोडीत काढण्याचे मोठे षडयंत्र! खाजगीकरणासाठी बेस्ट व...
एमएमआरडीए भागात सीटीफ्लोच्या ४ हजार ६०० बसेस, परवाना नाही, कुठेही पार्किंग पण सरकारकडून कारवाई नाही.
सीटी फ्लोच्या मागे ठाण्यातून मोठा आशिर्वाद, ठाणे, मलबार हिलचा...
*निवडून आल्यावर प्रकाश दरेकर पहिलाच ठराव,वन जमिनीवरील पिण्याच्या पाण्याप्रश्नी करतील*
*दहिसर येथील कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून विश्वास व्यक्त*
मुंबई- प्रकाश दरेकर यांचा विजय तुमच्या झोपड्यांना, नळाला पाणी पोचविण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारा असेल. या...
*वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व शब्द वगळले*
*मराठीसाठी एक झालेल्या ठाकरेंच्या जाहीरनाम्यात इंग्रजीचाच भडीमार*
*४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर, वचनाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव*
*शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची उबाठावर खरमरीत टीका*
मुंबई, ता. ४...
उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला- अमित साटम यांचा आरोप!
महापालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज्यात एकाच वेळी एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका होत आहेत. यात मुंबई महानगरपालिका सर्वच प्रकारे केंद्रस्थानी आहे.
मुंबईची...
शब्द ठाकरेंचा! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर!
राज ठाकरे २० वर्षांनी शिवसेना भवनात
महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या...
*संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख* – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा*
मुंबई, दि.४ — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक...
देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात!
'गुजरातच्या पंतप्रधानांमुळे' भारताचे नुकसान - ॲड. प्रकाश आंबेडकर
नांदेड : नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची सभा...
*मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार*
*मुंबईची तिजोरी लुटणारे करप्शनसम्राट*
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल*
*शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ*
मुंबई, ता. ३ जानेवारी २०२६
मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या...



























