Sheetal Karrdekar
5122 POSTS
0 COMMENTS
बोरिवली हुन कोकणी माणसांची मडगांव सुसाट.
कमी थांबे दिल्याने, कोकण वासियांमध्ये तीव्र नाराजी....
कांदिवली वार्ताहर
अनिल चासकर
बोरिवली येथून कोकणात जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोकणवासियांनी तुफान गर्दी केली होती....
मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू:...
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आंदोलनाला मविआ नेत्यांनी दिली भेट
मुंबई
राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत....
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात मविआचे १ सप्टेंबरला...
राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्यात २ सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला भाजपा आरएसएसचा अजेंडा चालवतात!
मुंबई,
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा...
भ्रष्ट महायुतीला जनता मातीत गाढणार
किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही
वाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?
पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर ओढले आसूड
मालवण,
लोकसभा...
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी
आपटे कोणी शोधला? नेव्हीला त्याची माहिती कोणी दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर न काढता त्यालाच कसे कंत्राट मिळाले?
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा संतप्त...
महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, स्वराज्याचे मूळ.
शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले अजून शाबूत आहेत पण २०२३ रोजी सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
गंगापूर,वैजापूर आणि कन्नड येथे आदित्य ठाकरे यांची ‘ महाराष्ट्र स्वाभिमान सभा’
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल पेटवायची आहे -आदित्य ठाकरे
आम्ही सज्ज झालोय भगव्याचा स्वाभिमान जपण्यासाठी ! महाराष्ट्रद्वेष्ट्यांना आता महाराष्ट्रात थारा नाही - आदित्य ठाकरे
पैठण
शिवसेना नेते,...
फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं, त्यांचे आचार, विचार, कृतीच्या...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला संताप
मुंबई
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी...
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी...
कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळा आणि हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या विकासकामांना मिळाली मंजुर
मुंबई
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेने ४० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी...
*लूट थांबवा जनहितासाठी काम करा, अन्यथा श्रीलंका, बांग्लादेशसारखी स्थिती ओढावेल: नाना...
*पोलिसांना सत्ताधा-यांच्या जवळच्या गुंड माफियांच्या सुरक्षेला, महिला मुलींची सुरक्षा कोण करणार?*
*स्वयंघोषित शिल्पकाराने नवी मुंबईला लुटून खाल्ले!*
*काँग्रेसचे सरकार आल्यावर देशातील सर्वात अद्ययावत रुग्णालय नवी मुंबईत...





















