Sheetal Karrdekar
5196 POSTS
0 COMMENTS
*भायखळा येथे रंगणार महिला वाद्य महोत्सव*
*अण्णा भाऊ साठे सभागृहात तीन दिवसांचा महोत्सव*
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित...
*राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार*
*सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा*
मुंबई, दि. 18 मार्च
राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार असल्याची...
*मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम:...
*देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर टीका, माफी मागण्याचा प्रश्नच नाही!*
*सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का?*
नवी दिल्ली, दि. १८ मार्च २५ -
फडणवीस सरकारमधील मंत्री...
*संभाजीनगर ७५ एमएलडी पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण करणार*
*विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा प्रश्न*
मुंबई : संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी २७४० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरील...
*अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर*
‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. श्री अशोक पावसकर आणि सौ चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची...
*छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षा १ जून...
नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा घेतला*
मुंबई, (१७ मार्च, २०२५)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-१ व टी - २ टर्मिनल येथे प्रीपेड...
*छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न*
*ठाणे,दि.17:-* देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले...
*विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा* *रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प**- उपमुख्यमंत्री अजित पवार*
मुंबई, दि. 17: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रानेही कंबर कसली आहे. त्याचे...
*‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती*
*तातडीने करण्यासाठी अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*
*‘एमपीएससी’च्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने केल्यास*
*परीक्षा, मुलाखतींची प्रक्रिया गतिमान होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे...
*’शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक’, उपसभापती डॉ. नीलम...
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...
















