Sheetal Karrdekar
4117 POSTS
0 COMMENTS
*स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार*
*अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर*
*‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’*
*विकासकामांचा पाढा आणि विरोधकांच्या भूमिकांवर प्रहार*
मुंबई, ता. २२ : साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या...
*अजितदादांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली* *-उपमुख्यमंत्री एकनाथ...
*अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक*
मुंबई, दि. २३: लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली...
*बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची बिनविरोध...
बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची दि. २३ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी...
*अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद...
मुंबई दि.२३: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ....
*डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन*
*एआय फॉर ॲग्री परिषदेतील परिसंवादात तज्ज्ञांचे मत*
मुंबई, दि. २३ : शेतकरी, पीक, हवामान, बाजारभाव यासारख्या विविध डेटाचे एकत्रीकरण करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्यास...
*घराघरांत उद्योग होते, म्हणूनच भारताला ‘सोने की चिड़िया’ म्हटले जायचे –...
*लघु व मध्यम उद्योगांनाही मिळणार चालना, ‘इंडिया बाय एमएसएमई’ कार्यक्रमात मंत्री लोढा यांचे आश्वासन*
मुंबई, दि. २२
प्राचीन काळात प्रत्येक घरात छोटे-छोटे उद्योग चालत असत त्यामुळेच...
*आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी...
मुंबई
सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची...
*रोजगारदात्यांनी किमान वेतनाची हमी सुद्धा द्यावी:*- मंत्री उदय सामंत
*शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याला प्रचंड प्रतिसाद!*
कोल्हापूर
आज युवकांना रोजगार संधींची आवश्यकता आहेच, पण त्यांना रोजगार देत असताना रोजगारदात्यांनी किमान वेतनाची हमी सुद्धा देणे आवश्यक...
*समर्पिता : ‘रमा-निशू’ची सफळ प्रेमकहाणी!*
फार्फार वर्षापूर्वीची ही कहाणी आहे. अंबरनाथ त्यावेळी आजच्या इतकं 'शिंदेशाही'सारखं सुधारलेलं/ पुढारलेलं नव्हतं. १९७२ साली दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण होऊन...
*आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी...
मुंबई
सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची...






















