*Category:* महाराष्ट्र / राजकारण / पुणे / ब्रेकिंग
*राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र*- *आदिवासी विद्यार्थ्यांचं १० दिवसांपासून उपोषण, तातडीने भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी*
*Slug:* `rahul-gandhi-letter-devendra-fadnavis-adivasi-students-10-days-hunger-strike-pune`
पुणे/मुंबई: महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ न्याय्य हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींनी वसतिगृहातील ३० वर्षांची वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा याबाबत व्यथा मांडल्या.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेऊन समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहन केले आहे.
*विद्यार्थ्यांच्या ६ मागण्या:*
१. GR ५ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट २०२६ रद्द करा
२. वसतिगृह मध्यवर्ती ठिकाणी हवे
३. सर्पदंशावर Anti-Venom सोय
४. ९५,००० राखीव पदं + १२,५०० भरती
५. DBT भोजन बंद – थेट जेवण सुरू करा
६. वयोमर्यादा ३० वरून ३६ करा
*Tags:* Rahul Gandhi, Devendra Fadnavis, Adivasi Students, Pune, Tribal Education, Maharashtra Politics
*
























