Sheetal Karrdekar
5752 POSTS
0 COMMENTS
निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्यावत करावे, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते...
महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी--उपसभापती डॉ. गोऱ्हे
पुणे,
पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस...
लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज
कोकणाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
सातारा
राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात...
ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा’ योजना लागू; धनंजय...
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एका स्वप्नपूर्तीत माझा वाटा आहे, याचा आनंद...
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘लोकराज्य’ चे प्रकाशन
शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती
लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024 अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात...
महायुती सरकारकडून अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती : मंत्री विखे पाटील
मुंबई
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित आज शिक्कामोर्तब झाले. नामंतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा...
मेट्रो ३ प्रकल्पग्रतांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मुद्रांक शुल्कात सवलत
केवळ १०० रुपयांत होणार दस्त नोंदणी
मुंबई,
मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत...
राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला...
राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले
सावित्रीबाईंच्या कर्मभूमीतच महिला असुरक्षित, महिला सुरक्षा वाऱ्यावर आणि शासन व प्रशासन भ्रष्टाचारात मग्न
बंजारा समाजाचे संत रामराव महाराजांना नरेंद्र मोदींनी फसवले, बंजारा समाज आता मोदींच्या...
शनिवार ०५ ऑक्टोबर ला रंगणार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ची अंतिम फेरी
लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या 'अस्तित्व', बेस्ट कला क्रीडा, मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री....
जागर स्त्री शक्तीचा,जागर महाराष्ट्र धर्माचा
दिनांक 4 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत नऊ दिवस महाराष्ट्र राज्याला भेडसवणाऱ्या जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर महाआघाडीच्या वतीने आणि सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने जागर करण्यात...





















