Sheetal Karrdekar
5169 POSTS
0 COMMENTS
“शिवस्मारक फक्त दिखावा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान!”
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या दिमाखात शिवस्मारकाचे जलपूजन केले, पण त्या जलपूजनानंतर आठ वर्षे उलटून गेली तरी स्मारकाचे काम अद्याप सुरू झालेले...
ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना ‘मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत’ पुरस्कार जाहीर
गेली तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक, मालिका,...
सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी* ...
*सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी*
*राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.*
परभणी, दि. २३ डिसेंबर २०२४
परभणीतील...
*महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास...
*महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..*
*कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..*
*'ती' या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती...
घरावर झालेल्या दगडफेकीनंतर मुलांसह अल्लू अर्जुनने घर सोडलं! ६ जणांविरोधात...
घरावर झालेल्या दगडफेकीनंतर मुलांसह
अल्लू अर्जुनने घर सोडलं! ६ जणांविरोधात गुन्हा दाखल!
पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या २२ डिसेंबर ला काही...
संध्या थिएटरमध्ये...
हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर
विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासह
*समतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा*
*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
नागपूर,
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत...
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात*
*अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेसचा खरा चेहरा केला उघड*
नागपूर :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी...
संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते
संसदेचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्यात सरकार अपयशी ठरल आहे* -खासदार सुप्रिया सुळे*
नवी दिल्ली
संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन...
सर्वांसाठी न्याय, की फक्त धारावीपुरता? -एड. अमोल मातेले
मुंबई,
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारकडून मोठा गाजावाजा आणि पाठिंबा मिळत आहे. धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील झोपडीधारकांना घरे मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे...


























